marathi kavita arsa new 2019
मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक नवीन कवीता घेऊन आलो आहे . आधी त्या कवितेबद्धल मी तुम्हाला थोडी फार माहिती सांगतो . कवितेचे नाव आहे '' हे असच चालायचं '' मित्रांनो आपला भारत देश लोकशाही प्रधान देश . देशाची कार्यप्रणाली हि आम्ही निवडून दिलेले राज्यकर्त्ये सांभाळत असतात . देशातील जनता प्रामाणिक पणे आपले कर्तव्य पाडत असते . उमेद्वारांच्यावर विश्वास जनता त्यांना निवडून देत असते . जे उमेदवार निवडून येतात , ते किती प्रामाणिक पणे आपली जबाबदारी , कर्तव्य पार पाडत असतात हा अभ्यासाचा विषय आहे. देशातील जनतेला न्याय मिळावा म्हणून संविधानामध्ये अनेक कायदे आहेत . सवलती आहेत , हक्क आहेत . पण कायदा सांभाळणारे किती कर्तव्य दक्ष राहून काम करत असतात . हे सर्व सामान्य जनता उघड्या डोळ्यांनी पाहत असते . व फक्त पाहतच राहते जो प्रयन्त संयम आहे तो प्रयन्त ...! marathi kavita arsa new 2019 '' हे असच चालायचं '' हे असच चालायचं ... दीशाभूल करून जनतेची त्यांना भुलभुलैयात - भुलवायचं , राज्याचे कर्ते , पण भुतासारखं चकवायचं , मुर्गजळाची दिशा जनतेला दाखवायचं ... ! हे असच...